Share

गतकाळातील स्वत:च्या मन:स्थितीचे अचूक वर्णन करताना
त्यांची लेखणी विलक्षण संयम धारण करून व्याकूळ भावस्पंदने उमटवते.
चराचरातील अमूर्त किंवा जडभौतिक तत्त्वांनाही माडगूळकरांच्या
लेखणीतल्या विजेचा स्पर्श लाभला की,
ती तत्त्वे सजीव-समूर्त होऊन वाचकांसमोर अवतरतात.

Related Posts

झेलझपाट

Dr. Rupali Phule
Shareइंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव दाभाडे, तालुका – मावळ, जिल्हा – पुणे मला आवडलेले पुस्तक पुस्तकाचे नाव:- झेलझपाट लेखकाचे...
Read More