Share

गतकाळातील स्वत:च्या मन:स्थितीचे अचूक वर्णन करताना
त्यांची लेखणी विलक्षण संयम धारण करून व्याकूळ भावस्पंदने उमटवते.
चराचरातील अमूर्त किंवा जडभौतिक तत्त्वांनाही माडगूळकरांच्या
लेखणीतल्या विजेचा स्पर्श लाभला की,
ती तत्त्वे सजीव-समूर्त होऊन वाचकांसमोर अवतरतात.

Related Posts

कर्ण

Dr. Rupali Phule
Shareअस्तित्वाचा अर्थ शोधणे हा मनुष्याचा शाश्वत शोध आणि त्याच्या महान निर्मितीचा विषय आहे. शिवाजी सावंतांचे मृत्युंजय हे अशा साहित्यकृतीचे उत्कृष्ट...
Read More