कोणतीही व्यक्ती आपल्या कष्टाने व जिद्दीने आपले यश प्राप्त करू शकते असे मला या पुस्तकामधून समजले आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या समस्यांना आपण कशाप्रकारे सामोरे जाऊ शकतो हे कळले प्रत्येक वेळेस जोशात निर्णय घेण्यापेक्षा काही वेळेस ध्येर्याने निर्णय घेतलेला चांगला असतो कशीही परिस्थिती असली तरी तिला न घाबरता व न डगमगता तिला सामोरे जाण्याची वृत्ती व स्फूर्ती या पुस्तकाच्या वाचनाने कळले
Previous Post
The Way of Kings Next Post
Three Thousand Stitches Related Posts
ShareABDAGIRE SWAMINI JAGDISH B.Sc(CS), COLLEGE OF COMPUTER SCIENCES, Wakad Pune. गरुडझेप : एक ध्येयवेडा प्रवास लेखक : भरत आंधळे गरुडझेप...
ShareBook Reviewed by माहेश्वरी नंदलाल अहिरे Maratha Vidya Prasark Samaj’s K.S.K.W. Arts, Science & Commerce College, Cidco, Nashik ‘अग्निपंख’.त्याच्या पृष्टभागावरील...
Shareडॉ. नवनाथ रासकर लिखित “स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रातील धर्मचिंतन” हे पुस्तक धर्मविषयक पारंपरिक दृष्टिकोन आणि त्याच्या आधुनिक उपयोजनांचा सखोल अभ्यास सादर करते....
