धरणामुळे विस्थापित झालेल्या पूर्ण गावाचे व सरकारी उपेक्षेचे तसेच राजकीय धाकदपटशाहीचे बळी ठरलेल्या धरणग्रस्तांच्या जीवनाचे हृद्यविदारक चित्रण करण्यात लेखक यशस्वी झाला आहे .
छोटे-छोटे वाटणारे अनेक सरकारी निर्णय बर्याच सामान्य लोकांच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ घडवून आणतात व त्याचे बरेच दूरगामी परिणाम येणाऱ्या कित्येक पिढ्यांना भोगावे लागतात या विदारक वास्तवाची जाणीव खूप अस्वस्थ करून जाते .
दारिद्र्य-निराशा-अगतिकता यांच्या चक्रात अडकलेल्या धरणविस्थापितांच्या आयुष्याचे भेदकपणे अचूक चित्रण करणारी अशी दुसरी कादंबरी मराठी साहित्यविश्वात नसावी .
Previous Post
छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी Next Post
सुसूत्र लेखन Related Posts
Shareप्रा. सोमेश सुनिल कुलकर्णी , सहाय्यक प्राध्यापक, मराठी विभाग,रा. ब. ना. बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर , संपर्क: 9665667816 प्रस्तावनेतले विचार: राम...
Share The Hungry Tide is a novel by Amitav Ghosh. It is a work of fiction that explores themes like...
ShareDr. Rupali M. Phule, Librarian Sinhgad Institute of Technology, Lonavala Set against the backdrop of the Partition of India in...
