Share

एका व्यक्तीच्या, एका समाजाच्या, एका गावच्या मानसिक, वैचारिक व सामाजिक जीवनात घडत आलेल्या विकासाची कथा म्हणजे शंकरराव खरात यांचे ‘तराळ अंतराळ’ आत्मचरित्र. शंकरराव खरात यांनी आपल्या समाजासाठीच नव्हे तर एकूणच जीवनसंघर्षाची काही मूलभूत तत्त्वे आपल्या आत्मकथनातून लोकांपर्यंत पोहोचवली आहे.

Related Posts

ध्यानस्थ

Gauri Sahane
Sharekomal Bhavanathकविवर्य ‘प्रवीण दवणे’ यांच्या एक अप्रतिम काव्य संग्रह ‘ध्यानस्थ’ हा काही दिवसांपूर्वी वाचनात आला अतिशय साधी सरळ तरीही सूक्ष्म...
Read More