Share

एका व्यक्तीच्या, एका समाजाच्या, एका गावच्या मानसिक, वैचारिक व सामाजिक जीवनात घडत आलेल्या विकासाची कथा म्हणजे शंकरराव खरात यांचे ‘तराळ अंतराळ’ आत्मचरित्र. शंकरराव खरात यांनी आपल्या समाजासाठीच नव्हे तर एकूणच जीवनसंघर्षाची काही मूलभूत तत्त्वे आपल्या आत्मकथनातून लोकांपर्यंत पोहोचवली आहे.

Related Posts

CHHAVA

Gauri Sahane
ShareSoham Dhodapkar (STUDENT) B.Y.K.College of Commerce NASHIK. “छावा” ही प्रसिद्ध मराठी लेखक शिवाजी सावंत यांनी लिहिलेली एक ऐतिहासिक काल्पनिक कादंबरी...
Read More

अभिराम भडकमकर लिखित “देहभान” या पुस्तकाचे परीक्षण

Gauri Sahane
Shareप्रा. सोमेश सुनिल कुलकर्णी , सहाय्यक प्राध्यापक, मराठी विभाग,रा. ब. ना. बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर , संपर्क: 9665667816 प्रस्तावनेतले विचार: राम...
Read More