Share

एका व्यक्तीच्या, एका समाजाच्या, एका गावच्या मानसिक, वैचारिक व सामाजिक जीवनात घडत आलेल्या विकासाची कथा म्हणजे शंकरराव खरात यांचे ‘तराळ अंतराळ’ आत्मचरित्र. शंकरराव खरात यांनी आपल्या समाजासाठीच नव्हे तर एकूणच जीवनसंघर्षाची काही मूलभूत तत्त्वे आपल्या आत्मकथनातून लोकांपर्यंत पोहोचवली आहे.

Related Posts

“क्रौंचवध”

Gauri Sahane
Shareवि. स. खांडेकर (विष्णू सखाराम खांडेकर) मराठी साहित्याचे एक अजरामर नाव आहे. त्यांचा जन्म १९ जानेवारी १८९८ रोजी सांगली जिल्ह्यातील...
Read More