Share

एका व्यक्तीच्या, एका समाजाच्या, एका गावच्या मानसिक, वैचारिक व सामाजिक जीवनात घडत आलेल्या विकासाची कथा म्हणजे शंकरराव खरात यांचे ‘तराळ अंतराळ’ आत्मचरित्र. शंकरराव खरात यांनी आपल्या समाजासाठीच नव्हे तर एकूणच जीवनसंघर्षाची काही मूलभूत तत्त्वे आपल्या आत्मकथनातून लोकांपर्यंत पोहोचवली आहे.

Related Posts

श्यामची आई

Gauri Sahane
Shareमाधुरी श्रीकृष्ण भोपळवाड, जयकर ज्ञान स्त्रोत केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ श्यामची आई- साने गुरुजी निरीक्षण- श्यामची आई हे साने...
Read More