Share

एका व्यक्तीच्या, एका समाजाच्या, एका गावच्या मानसिक, वैचारिक व सामाजिक जीवनात घडत आलेल्या विकासाची कथा म्हणजे शंकरराव खरात यांचे ‘तराळ अंतराळ’ आत्मचरित्र. शंकरराव खरात यांनी आपल्या समाजासाठीच नव्हे तर एकूणच जीवनसंघर्षाची काही मूलभूत तत्त्वे आपल्या आत्मकथनातून लोकांपर्यंत पोहोचवली आहे.

Related Posts

जीवन समजून घेताना" हे पुस्तक वाचकांना आयुष्या च्या कठिन प्रसंगांना समजून त्यावर योग्य प्रतिक्रिया देव्याचे मार्गदर्शन करते.

Gauri Sahane
Shareजीवन समजून घेताना" हे गौर गोपाळ दास यांच्या लेखनातील एकलोकप्रिय पुसक माहे. हे पुस्तक जीव‌नातील गहन मर्थ आणि तत्वज्ञानावर साधारित...
Read More