विद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय विद्यानगरी बारामती
नाव – सोनवणे स्नेहा अंबादास (अकरावी सायन्स)
पुस्तकाचे नाव – मन मे है विश्वास
लेखक- विश्वास नांगरे पाटील
चारच वर्षात रौप्य महोत्सवी जनावृती
सह्याद्रीच्या कुशीत आणि वारणेच्या मशीत वसलेलं कोकरूड हे माझगाव इथे रोज भल्या पहाटे मशिदी वरील अज्ञानाच्या भोग्यांना किंवा ज्ञानेश्वरीच्या पारायण जाग येते 12 बलुतेदार 18 पगड जाती मन्या गोविंदाने येथे राहतात स्पर्धा परीक्षेचे स्वप्न उराशी बाळगून रोज असे कितीतरी विश्वास मुंबई पुण्याच्या गर्दीत घुसतात आमदार निवासात किंवा दहा बाय दहाच्या खुराड्यात चार चार जण राहतात शेतकरी आईबापांनी पोटाला चिमटा काढून किंवा असली नसलेली अर्धा एकर जमीन घाण ठेवून पोरगा मामलेदार फौजदार होणार या आशेवर पैसे पाठवायचे गल्लीबोळातल्या ट्युशन मध्ये ऍडमिशन घ्यायची आणि अभ्यासाला लागायचं शहरातील झगमगट बघून काहींचे डोळे दिपून जातात मग रस्ता चुकतात व कुठेतरी भलत्याच ठिकाणी गुरफडतात यातून बाहेर काढणारा दिशा दाखवणार योग्य मार्गदर्शन करणार कोणीच नसतं मग बाकी शून्य तरुण पण घोडच का प्रोडक्ट व संघर्ष व म्हातारपण पाश्चाताप करण्यात निघून जातं काहीजण झपाटून अभ्यासाला लागतात दिशाही मिळते पण कधी परीक्षा होत नाही कधी जागा कमी निघालेल्या असतात या तीन टप्प्याच्या परीक्षा प्रक्रियेमध्ये काहीजण पहिल्या टप्प्यात काही दुसऱ्या तर काही तिसऱ्या बाद होतात या सापशिडीच्या खेळात चार पाच वर्ष अथक परीक्षण करूनही काहीच हाती लागत नाही काही कसलेले पैलवान मैदानात न उतरता एक बार झाल्याचं बाद होतात मग सिस्टीम विषयी संताप व जगा बाबत नकारार्थी दृष्टिकोन घेऊन
साहेबांच्या ही डोळ्यात अशीच भोळीभाबडी स्वप्न होती त्यांना प्रयत्नांची कष्टांची जोड दिली जेवढा मोठा संघर्ष तेवढा मोठा यश जिद्द होती इच्छाशक्ती होती न थांबता न थकता न करता ते काठमोडे पर्यंत आणि बुडाला फोड येईपर्यंत अभ्यास केला जीव तोडून मेहनत केली व आयपीएस मध्ये निवड झाली आणि परिस्थिती पलटली विद्यार्थी दहशत व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करणाऱ्या व भावनिक जाणीव प्रकल्प करणाऱ्या समाजाच्या प्रत्येकाला उद्देशून हे आवाहन पर लेखन आहे जग एवढे विविध रंगाने नटलेला आहे एवढा सुंदर निसर्ग या भूतलावर परमेश्वराने रेखाटलेला आहे सुंदर फुल पक्षी प्राणी आकाश डोंगर पर्वत रांगा बर्फाळ प्रदेश वाळवंट मोठमोठे सुंदर मरूद्यान काय काय नाही या विश्वात सुंदर भूप्रदेशातली वेगवेगळी माणसं त्यांच्या कला क्रीडा संस्कृती परंपरा भौतिक प्रगती पुस्तकाचे अद्भुत भांड्यात महाराणावरची चिमुकली फुलं आणि या फुलांसारखी गोड मुलं आयुष्याच्या साठ-सत्तर वर्षात हे सगळं निरखायचं पार खायचा आहे खेळायचा आहे बागडायचा आहे नाचायच आहे हसायचं आहे कारण जीवन खूप सुंदर आहे एखाद दुसरा दहावी बारावीच्या झटक्यांना म्हणाला फुलवायचं एखाद्या केशराच्या बागेसारखा रंगीबेरंगी विस्तीर्ण अनुभवानी भरभरून अनुभवांना सुंदर संदर्भ लावायचे पायल चकला ठेच लागली तर प्रेमाने प्रेरणेनच मलम लावायचा जखम बरी करायचे आणि पुन्हा उभं राहायचं अजून लांब जग घेण्यासाठी मग काही झालं तरी परमेश्वरांना दिलेल्या या सुंदर आयुष्याच्या अपमान नाही करायचा आत्मघात नाही करायचा जगाबद्दल नकारार्थी दृष्टिकोन नाही ठेवायचा हीच तरुणांची खरी ओळख आहे खरंतर तुम्ही झोपल्यावर पाहता ती स्वप्न नसतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत असं म्हणतात ना येत न प्रयत्न जिद्द स्वप्न संकल्प हीच तर खरी खरी यशाची पंचसूत्री आहेत