Share

एका व्यक्तीच्या, एका समाजाच्या, एका गावच्या मानसिक, वैचारिक व सामाजिक जीवनात घडत आलेल्या विकासाची कथा म्हणजे शंकरराव खरात यांचे ‘तराळ अंतराळ’ आत्मचरित्र. शंकरराव खरात यांनी आपल्या समाजासाठीच नव्हे तर एकूणच जीवनसंघर्षाची काही मूलभूत तत्त्वे आपल्या आत्मकथनातून लोकांपर्यंत पोहोचवली आहे.

Related Posts

ययाती

Gauri Sahane
ShareStudent Name- Pol Devishree sahebrao College Name-Sinhgad College Of Engineering Vadgaon(bk) पुस्तक परीक्षण : ययाती लेखक: वि. स. खांडेकर प्रस्तावना...
Read More

द अल्केमिस्ट

Gauri Sahane
Shareपाउलो कोएल्हो यांची “द अल्केमिस्ट” ही एक सुंदर रूपकात्मक कथा आहे, जी सांतियागो या मेंढपाळ मुलाच्या प्रवासाचे अनुसरण करते, जो...
Read More