Share

एका व्यक्तीच्या, एका समाजाच्या, एका गावच्या मानसिक, वैचारिक व सामाजिक जीवनात घडत आलेल्या विकासाची कथा म्हणजे शंकरराव खरात यांचे ‘तराळ अंतराळ’ आत्मचरित्र. शंकरराव खरात यांनी आपल्या समाजासाठीच नव्हे तर एकूणच जीवनसंघर्षाची काही मूलभूत तत्त्वे आपल्या आत्मकथनातून लोकांपर्यंत पोहोचवली आहे.

Related Posts

श्यामची आई

श्यामची आई

Gauri Sahane
Shareसुरज योगेश येवला, तृतीय वर्ष, संगणक अभियांत्रिकी विभाग, के. के. वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्था, नाशिक. “आई म्हणजे देवाचा...
Read More