Share

गतकाळातील स्वत:च्या मन:स्थितीचे अचूक वर्णन करताना
त्यांची लेखणी विलक्षण संयम धारण करून व्याकूळ भावस्पंदने उमटवते.
चराचरातील अमूर्त किंवा जडभौतिक तत्त्वांनाही माडगूळकरांच्या
लेखणीतल्या विजेचा स्पर्श लाभला की,
ती तत्त्वे सजीव-समूर्त होऊन वाचकांसमोर अवतरतात.

Related Posts

वाचन संस्कृती : आक्षेप आणि अपेक्षा

Dr. Rupali Phule
Shareवाचन संस्कृतीचा संबंध एकीकडे प्रत्येकाला व्यक्तिगतरीत्या संवाद- कौशल्य अवगत होऊन प्रत्येकाच्या व्यक्तिगत उन्नतीच्या वाटा मोकळ्या होण्याशी तर दुसरीकडे सभ्य समाजाच्या...
Read More