प्रत्येक समाजाचे सांस्कृतिक वैभव दाखवणाऱ्या काही गोष्टी असतात. पु. ल. नी बटाटयाच्या चाळीतील इरसाल व्यक्तींना हाताशी धरून अक्षरशः चाळीची बखर लिहिली आहे. या बखरीने चाळीचे विश्वच उभे केले आहे. ज्यात सांस्कृतिक चळवळ, भ्रमणमंडळ, निष्काम साहित्यसेवा, गच्चीसह झालीच पाहिजे आदी १२ प्रकरणांचा समावेश आहे.
Previous Post
हृदयस्पर्शी Next Post
स्वप्नाकडून सत्याकडे Related Posts
Shareकुसळकर हेमंत पोपटराव, प्र.सहाय्यक अगस्ति कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय, अकोले ‘वाट तुडवताना’ या आत्मकथनात उत्तम कांबळे यांनी...
ShareDhanwate Rahul Suresh,Assistant Librarian,(rahul.dhanwate@mmcc.edu.in) Marathwada Mitra Mandals College of Commerce Pune शीर्षक – वपुर्झा लेखक- व.पु.काळे प्रकाशक – मेहता पब्लिशिंग...
Share The 5 AM Club is built around the premise that waking up at 5 AM provides a strategic advantage...
