Share

एका व्यक्तीच्या, एका समाजाच्या, एका गावच्या मानसिक, वैचारिक व सामाजिक जीवनात घडत आलेल्या विकासाची कथा म्हणजे शंकरराव खरात यांचे ‘तराळ अंतराळ’ आत्मचरित्र. शंकरराव खरात यांनी आपल्या समाजासाठीच नव्हे तर एकूणच जीवनसंघर्षाची काही मूलभूत तत्त्वे आपल्या आत्मकथनातून लोकांपर्यंत पोहोचवली आहे.

Related Posts

Agnipank

Gauri Sahane
Shareबालपण अथक परिश्रमात व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही, राष्ट्राच्या राष्ट्रपतीपदी निवड...
Read More