काळया पाण्याची शिक्षा, गुन्हेगारी प्रवृत्तीचे वर्णन, अंदमान येथील वातावरण, देशप्रेम,एक प्रेमकथा या सर्वांचा उत्तम मिलाफ म्हणजे हे पुस्तक… इतक्या सुंदर प्रतीचे लिखाण मी सर्वप्रथमच वाचतेय! मी खूप पुस्तके वाचली, लेखक वाचले,अजूनही वाचतेय! विजय तेंडुलकर, एलकुंचवार अजूनही उच्च असणारे लेखक पण अशी मराठीची जाण असणारे सावरकर एकमेव ! कादंबरी खरोखरच वाचणाऱ्याला खिळवून ठेवते.अद्भुत!
मातृभूमीसाठी आपल्या जीवनाची आहुती देणं, कसलीही तमा न बाळगता केवळ स्वातंत्र्याच्या ध्येयामागे झटणारा युगपुरुष .
Previous Post
The Alchemist Related Posts
ShareBook Review : Mr. Vishwas Sanjay Barhe, Mahatma Gandhi Vidyamandir’s Loknete Vyankatrao Hiray Arts, Science and Commerce College, Panchvati, Nashik...
Share “ ती फुलराणी “ ही एक हलकीफुलकी मात्र एक चिंतनशील कादंबरी आहे या पुस्तकात एक मध्यमवर्गीय जोडप्याच्या कथेतून मानवी...
Shareधावणे श्रुती शिवाजी(विद्यार्थी )निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव ,मन मे हे विश्वास “हे एक प्रेरणादायी पुस्तक आहे.जे...
